तलाठी भरतीत अख्खे परीक्षा केंद्रच मॅनेज; धाराशिव मधील टॉपर उमेदवार रडारवर…
तलाठी भरतीत अख्खे परीक्षा केंद्रच मॅनेज; धाराशिव मधील टॉपर उमेदवार रडारवर… छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) – तलाठी भरतीसाठी दहा लाखांपेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज केले होते तर सरासरी आठ लाख उमेदवारांनी परीक्षा दिली होती. अनेक कारणांनी तलाठी भरती चर्चेत होतीच पण आता तलाठी भरती घोटाळ्याला निर्णायक वळण मिळाले आहे. लातुरातील अख्खे परीक्षा केंद्रच मॅनेज असल्याची माहिती समोर […]
Read More