वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या,ग्रुह मंत्रालयाने काढले आदेश..
भारत-पाकिस्तान युध्द सुरु असतांना व महाराष्ट्र हाय अलर्टवर असतांना ६ वरीष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या… मुंबई (प्रतिनीधी) – महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर राज्यात आयपीएस आणि आयएएस अधिकाऱ्यांचा बदल्यांचा धडाका लावला आहे. राज्य सरकारकडून अनेकवेळा बदल्यांची ऑर्डर काढण्यात आली आहे. त्यामुळे राजकीयसह सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. अशातच आता राज्य सरकारकडून सहा आयपीएस (IPS) अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात […]
Read More