
झारखंड येथील मोबाईल चोरट्यास वर्धा सायबर पोलिसांनी झारखंड येथुन घेतले ताब्यात….
गर्दीचा फायदा घेवुन बसस्टॅन्ड व मार्केट मधुन मोबाईल चोरी करणारा झारखंड येथील आरोपी सायबर पोलीसांच्चा जाळ्यात…
वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,मागील काही दिवसापासुन वर्धा शहरातील गर्दिचे ठिकाणावरुन मोबाईल चोरीच्या घटना सारख्या घडत होत्या यांचे गांभीर्य लक्षात घेता सदरच्या गर्दीच्या ठिकाणी लक्ष ठेऊन सदरचे गुन्हे निकाली काढण्याकरीत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विनोद चौधरी यांना आदेशीत केले होते


त्यानुसार गर्दीच्या ठिकाणी मोबाईल चोरीच्या गुन्ह्याचे अनुषंगाने
दि 11 एप्रिल 2025 रोजी यातील तक्रारदार प्रकाश विनायकराव देशमुख वय 68 वर्षे रा. आंजी त.देवळी हे कामानिमीत्य आंजी येथुन बसने वर्धा येथे सकाळी 10.00 वा. चे सुमारास गेले असता त्यावेळी बस मध्ये गर्दी होती त्या गर्दीत त्यांचा रेडमी कंपनीचा 13C हिरव्या रंगाचा मेबाईल ज्यामधे जीयो. कंपनीचे सिम कार्ड ज्याचा मोबाईल नं.9307355920 हा होता तो मोबाईल तक्रारदार प्रकाश विनायकराव देशमुख यांनी आंजी येथे घरी गेल्यानंतर पाहिला असता तो मोबाईल खिशात दिसला नाही

सदर मोबाईल हा बसमध्ये मधे कुठेतरी गहाळ झाला यावरुन मोबाईल चोरीची तकार ऑन लाईन केली त्या गहाळ झालेल्या मोबाईलमध्ये आधार कार्ड पॅन कार्ड तसेच पंजाब नॅशनल बंक शाखा अंदोरी चे पासबुकचे फोटो कादुन ढेवले होते त्यानंतर तक्रारदार यांनी त्याच नंबरचे सीम घेवुन दुसरे मोबाईल मध्यें टाकले काही वेळाने मोबाईलवर 10.000/- व त्यानंतर लगेच 5000/- रू खात्यातुन डेबीट झाल्याचा मेसेज आला त्यानंतर ‘पंजाब नॅशनल बॅकेच्या कस्टमर केअर नंबरवर कॉल लावुन माहिती दिली परंत बॅकेला सतत सुटया असल्याने बॅकेत न जाता सायबर ऑफीस वर्धा येथे गेले त्यावेळी त्यांनी फिर्यादी प्रकाश यांचे जवकील बरील क्रमांकाचे सिम असलेल्या मोबाईल मध्ये फोन ॲप खोलुन पहिले असता पंजाव नॅशनल खाते क्र 1349000100007106 मधुन 1.16500/- रु डेबिट झात्याचे सांगितले अशा फिर्यादी प्रकाश देशमुख यांचे तोडी तक्रारीवरुन पोस्टे देवळी येथे अप क्र 340/25 कलम 303 2) बीएनएस अन्वये गुहा नोंद करुन तपास सुरु होता

सदर गुन्ह्याचा समांतर तपास सायबर सेल मार्फत करण्यात येत होता तपासादरम्यान तात्रींक बाबींचा वापर तसेच गोपनीय सखोल विप्लेशन केले असता तांत्रीक तपास व गोपनीय महितीच्या आधारै मोबाईल चोरांची टोळी ही झारखंड येथील महाराजपुर बाजार येथे असल्याचे निष्पन्न झाले तसेच यातील आरोपी आर्यन नौनीया हा रा सीपी धरवा ऑंफीस पारा, बारखेमो, बर्धमान, वेस्ट ‘बंगाल येथील आहे सदर आरोपीची माहिती घेतली असता आरोपी हा रेल्वेमधे प्रवास करीत असुन झारखंड येथे जात असल्याचे समजल्याने रेल्वे पोलिसांच्या मदतीने झारसुगुडा ओरीसा येथुन ताब्यात घेतले तसेच आरोपीच्या कबुलीवरुन नागपुर येथील प्रजापती नगर, पार्डी येथे किरायाने राहात असलेल्या रुममघुन अरोपीने चोरलेले एकुन 3 मोबाईल किमत 310007/ -रु चे जत करप्यात आले, सदर आरोपीचा वर्धा ‘राहर येथील अपराध क्रमांक ६54/२२५ कलम ३३ () बीएनएस मथे सुध्दा सहभाग असल्याचे निषन झाले आहे. सदर चोरांच्या टोळीवावत अधिक माहिती घेतली असता सदरची टोळी ही नागपुर येथे वास्तव्यास असुन वेगवेगळया जिल्ह्यात बाजाराच्या दिवशी तेथे जाऊन मोबाईत चोरी करीत होते तसेंच याव्यातिरीक्त बस स्थानकावर तसेच इतर गदीचा ठिकाणी गर्दीचा फायदा घेवन मोबाईल चोरत होतेव चोरलेले मोबईल बांग्लादेश येथे विकत असल्याचे सांगितले.
सदरची कामगिरी पोलिस अधिक्षक अनुराग जैन, अपर पोलिस अधिक्षक डॅा सागर रतकुमार कवडे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बिनोद चौधरी, यांचे मार्गदर्शनानुसार सायबर पोलिस स्टेशनचे सहा पोलिस निरीक्षक सुमंतराज भुजबळ पोउपनिः प्रकाश लसुंते, पो.उपनि, विशाल डोनेकर, पोहवा दिनेश बोथकर, मनोज धात्रक, अरविंद येनुरकर. विशाल मडावी. अनुप कावळे, अंकित जिमे, रवि पुरोहित,अक्षय राऊत, गोविंद मुडे, संघसेन कांबळे, सुबोध शेदेरे मपोहा मिना कौरती सायबर सेल यानी केली


